शेती समोरील आव्हाने : शेतीसमोरचे प्रश्न आणखी बिकट होत चाललेले आहे कधी अतिवृष्टी तर कधी खंडवृष्टी , नेहमीचीच वीज टंचाई , वीज , बीज , रासायनिक खते , कीटकनाशके , कमी पुरवठा मजुरीचे दर , मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च , शेतकरी चळवळीची दबावगट म्हणून प्रभाव पाडण्याची शक्ती हीन भारतीय शेतीची सर्वात मोठी समस्या ही आताचा शेतकरी हा अल्पभूधारक झाला आहे. भारतात शासकीय पातळीवर शेती विषयक मोजदाद नोंद , लागवडीखालील क्षेत्र , ओलिताखालील क्षेत्र , पडीक जमीन इत्यादी ची गणना 1970 पासून चालू आहे. आज घडीला 70 टक्के भारतीय शेतकरी अल्पभूधारक आहेत . ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अभाव , भांडवलाची कमतरता , लहरी हवामान , बेभरवशाचा मानसून , सुसज्ज बाजारपेठेचा अभाव , शेतीला योग्य बाजार भाव न मिळणे इतर काही समस्या कडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. याबरोबरच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीचे बियाणांची उपलब्धता करून देणे , हवामानातील बदलाचे अद्यावत माहिती मिळ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.