शेती समोरील आव्हाने
:
शेतीसमोरचे प्रश्न आणखी बिकट होत चाललेले आहे
कधी अतिवृष्टी तर कधी खंडवृष्टी,
नेहमीचीच वीज टंचाई,
वीज, बीज, रासायनिक खते, कीटकनाशके, कमी पुरवठा
मजुरीचे दर,
मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च,
शेतकरी चळवळीची दबावगट म्हणून प्रभाव पाडण्याची
शक्ती हीन
भारतीय शेतीची सर्वात मोठी समस्या ही आताचा शेतकरी हा अल्पभूधारक
झाला आहे. भारतात शासकीय पातळीवर शेती विषयक मोजदाद नोंद, लागवडीखालील
क्षेत्र, ओलिताखालील क्षेत्र, पडीक
जमीन इत्यादी ची गणना 1970 पासून चालू आहे.
आज
घडीला 70
टक्के भारतीय शेतकरी अल्पभूधारक आहेत.
ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा अभाव,
भांडवलाची कमतरता,
लहरी हवामान,
बेभरवशाचा मानसून,
सुसज्ज बाजारपेठेचा अभाव,
शेतीला योग्य बाजार भाव न मिळणे
इतर काही समस्या कडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
याबरोबरच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीचे बियाणांची उपलब्धता करून देणे, हवामानातील बदलाचे अद्यावत माहिती
मिळणे, शेतातील यांत्रिकीकरण वाढवणे व शेती विषयक सरकारी
धोरणांचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment